वरळी बीडीडीतील दोन इमारतींना मिळाली ओसी; 556 रहिवासी लवकरच अलिशान घरात

वरळी बीडीडीतील दोन इमारतींना मिळाली ओसी; 556 रहिवासी लवकरच अलिशान घरात

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ‘डी’ आणि ‘ई’ या दोन इमारतींना ताबा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले असून 556 रहिवाशांचा लवकरच नव्या अलिशान घरात गृहप्रवेश होणार आहे. रहिवाशांना नव्या घराचा ताबा देण्यासाठी म्हाडाने मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली असून त्यांची वेळ मिळताच चावी वाटपाचा कार्यक्रम होईल.

म्हाडाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या तीन बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. वरळीतील 121 चाळींचा पुनर्विकास करून 9689 सदनिका उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारत क्र. 1 मधील आठ विंगपैकी दोन इमारतींना ओसी मिळाली आहे.
z डिसेंबरपर्यंत वरळी बीडीडी चाळीतील 1690, नायगाव बीडीडी चाळीतील 1400 आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील 342 रहिवाशांना नव्या घराचा ताबा देण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एअर इंडियाने 12 चुकीचे मृतदेह पीडित ब्रिटिश कुटुंबांना दिले; तपासात झाले उघड एअर इंडियाने 12 चुकीचे मृतदेह पीडित ब्रिटिश कुटुंबांना दिले; तपासात झाले उघड
अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह अद्याप त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचलेले नाहीत. पाठवलेल्या मृतदेहांपैकी 12 मृतदेहांचे अवशेष हे...
राज्यात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
वेगावर स्वार होऊन भेदक मारा करणारी क्रांती गौड आहे तरी कोण? तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा अर्धा संघ धाडला होता तंबूत
Operation Sindoor – दाल में कुछ काला है, ट्रम्प यांच्या दाव्यावरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
गुजरात ATS कडून अल कायदाशी संबंधित चार संशयितांना अटक; घातपाताच्या तयारीत असल्याचा संशय
राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर 16 तास होणार चर्चा; सरकारने दिली माहिती
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खुर्ची सुरक्षित नाही…; काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या वक्तव्याने खळबळ