लग्न समारंभासाठी आलेल्या चार मुलांचा गाडीत गुदमरून मृत्यू, आंध्र प्रदेशमधली धक्कादायक घटना

लग्न समारंभासाठी आलेल्या चार मुलांचा गाडीत गुदमरून मृत्यू, आंध्र प्रदेशमधली धक्कादायक घटना

लग्न समारंभात आलेल्या चार मुलांचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

आंध्र प्रदेशच्या गोदावरी पूर्व जिल्ह्यात एक लग्न समारंभ होता. या समारंभात चार मुलं आली होती. खेळता खेळता मुलं बाहेर गेली आणि एका बेवारस गाडीत जाऊन बसली. अचानक ही गाडी लॉक झाली. या गाडीत या मुलांना श्वास घेता येत नव्हता. त्यातच या मुलांचा गाडीतच गुदमरून मृत्यू झाला.

बराच वेळ झाला मुलं दिसली नाही म्हणून त्यांचे पालक हवालदिल झाले. त्यांचा शोध घेतल्यानंतर ही मुलं गाडीत सापडली. पण तेव्हा फार उशीर झाला होता. सर्व मुलं ही 6 ते 8 वर्षांची होती. त्यात एक मुलगा आणि तीन मुलींचा समावेश होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले? ‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
युद्धबंदीच्या घोषणेनंतर विरोधकांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वराज...
सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार? याची चौकशी करून कारवाई करावी; रोहित पवार यांची मागणी
Latur News – लातूर बार्शी रोडवर ट्रॅक्टर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 3 ठार; 3 गंभीर जखमी
India Tour of England – टीम इंडियाविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी अष्टपैलू खेळाडू सज्ज, दारू सोडल्याची केली मोठी घोषणा
विरोधी पक्षांचा अपमान हा महायुतीचा अजेंडा, सरन्यायाधिशांना तरी त्या चष्म्यातून पाहू नका; अंबादास दानवेंनी फटकारले
एकेकाळी वॉचमन अन् केमिस्ट म्हणून काम करणारा अभिनेता करतोय बॉलिवूडवर राज्य; 160 कोटींचा मालक
मराठमोळ्या अभिनेत्याला दिग्दर्शकाने रोल देण्यास दिला नकार, म्हणाला ‘मी तुझ्या समोर नागडा…’