स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यात एक लाख EVM ची गरज, व्हीव्हीपॅटची गरज नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यात एक लाख EVM ची गरज, व्हीव्हीपॅटची गरज नाही

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीसाठी एक लाख ईव्हीएमची गरज भासणार आहे. राज्यात 29 महानगरपालिका, 290 नगर परिषदा, 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचात समित्यांची निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे 35 हजार ईव्हीएमची कमतरता आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडे 65 हजार बॅलोट्स आणि कंट्रोल युनिट्स आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. राज्यातील निवडणुकीसाठी 1 लाख मशिन्सची गरज आहे, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

मालमत्ता जप्तीच्या अधिकाराचा गैरवापर कधीही होऊ देऊ नका, हायकोर्टाने ठणकावले; जरा सावधगिरी बाळगा

राज्य निवडणूक आयोगाने नगरविकास आणि ग्रामविकास विभागांना वॉर्ड पुर्नरचनेचे आदेश दिले आहे. त्यानंतरच राज्यात किती ईव्हीएएमची गरज लागेल, हे लक्षात येईल. राज्यात किती वॉर्ड आणि पॅनेल्स आहेत याची अधिसूचना लवकरच प्रशासनाला काढावी लागणार आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाखहून अधिक मशिन वापरल्या गेल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकां सारखी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटची गरज नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काकडी सोलून खाणे योग्य आहे की नाही, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत काकडी सोलून खाणे योग्य आहे की नाही, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
उन्हाळा सुरू झाला की आपण आपल्या आहारात थंड पदार्थ समाविष्ट करत असतो. त्यात पाण्याची कमतरता या दिवसांमध्ये जाणवू नये यासाठी...
Ratnagiri News – रत्नागिरीत अवकाळी पाऊस, राजापुरात वीज पडून दोन कामगार जखमी
नवी मुंबईत मिंधे पुत्राच्या कार्यक्रमात भाडोत्री कार्यकर्त्यांचा गोंधळ, सातशे रुपये ठरवले पण एक पैसाही दिला नाही
फडणवीससाहेब, भांडणातून लक्ष बाहेर काढा आणि महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्या – आदित्य ठाकरे
Thane News – कल्याणमध्ये मद्यधुंद चालकाची 6 ते 7 वाहनांना धडक, एक जण गंभीर जखमी
Operation Sindoor चा राजकीय फायदा घेण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न; काँग्रेसचा केंद्रावर निशाणा
एजाज खानला न्यायालयाचा दणका, बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला