केंद्रासारखेच चित्र महाराष्ट्रात; बदल हवाय – शरद पवार
On
सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा पुरस्कार हेच सूत्र आज सत्ताधाऱ्यांकडून पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांनाच लोकांचा विरोध होताना दिसत आहे. लोकसभेला 400पार काही घडले नाही. चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांची मदत झाली नसती तर सरकार आले नसते. हेच चित्र आता महाराष्ट्रात दिसत आहे. येथेही लोकांना बदल हवा आहे, असे मत राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List