मराठा समाजाच्या एकीमुळे मोदींना वारंवार महाराष्ट्रात यावे लागते

मराठा समाजाच्या एकीमुळे मोदींना वारंवार महाराष्ट्रात यावे लागते

मराठा ताकदीने एकत्र आला आहे. त्याची देशाने धास्ती घेतली आहे. या भीतीमुळे चांगल्या चांगल्यांना गुडघे टेकावे लागत आहेत. मराठा एक झाला म्हणूनच राज्यात अनेक टप्प्यांत निवडणूक लागली. दुसरीकडे एक आणि दोन टप्प्यांत निवडणूक होत आहे. मराठा समाजाच्या एकीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात लोकसभेच्या प्रचारसभांसाठी वारंवार येणे भाग पडत आहे, असे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे.

– दुसऱयासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका. ही शेवटची संधी आहे तुम्हाला. जात महत्त्वाची आहे. तो आपल्यासोबत आला नाही तर त्याला जिल्हा परिषद, सरपंचपदाला पाडा. मराठय़ांच्या विरोधात जाऊ नका, परिणाम भोगावे लागतील. मराठा कुणबी कायदा पारित केला नाही तर विधानसभेला बघतो, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;