नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, लोक NDA ला मतदान करणार नाहीत – पप्पू यादव

नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, लोक NDA ला मतदान करणार नाहीत – पप्पू यादव

नितीश कुमार निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असं खासदार पप्पू यादव म्हणाले आहेत. एका आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते असं म्हणाले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, “बिहारचे लोक एनडीएला मतदान करणार नाहीत.”

पत्रकार परिषदेत बोलताना पप्पू यादव म्हणाले की, “बिहारमधील संपूर्ण जनता एकजूट आहे आणि त्यांना एनडीएला मतदान करायचे नाही. यावेळी जनता महाआघाडीला मतदान करतील.” ते म्हणाले आहेत की, “छठपूजेनंतर बिहारमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणूक रॅली होतील.”

दरम्यान, बिहार निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी मतदान ६ नोव्हेंबर रोजी आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी होईल. निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले, वकील तरुणाने सात जणांना चिरडले क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले, वकील तरुणाने सात जणांना चिरडले
क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले आणि सात नागरिकांना चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच...
ग्लासात बॉम्ब फोडणे जीवावर बेतले, स्फोटानंतर शरीरात स्टीलचे तुकडे घुसल्याने तरुणाचा मृत्यू
दिल्ली-आग्रा मार्गावर मालगाडीचे 12 डबे घसरले, रेल्वे वाहतूक ठप्प
बिहार निवडणुकीत अंधश्रद्धेचा काळाबाजार, तांत्रिक विधींसाठी खरेदी केले जात आहेत घुबड-मुंगूस
Ratnagiri News – कोकणातला कलाकार आता मुंबईच्या रंगभूमीवर, लांजातील ‘रंग भरू दे आमुच्या रे गणा’ ची मुंबईत धडक
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष सार्कोजी यांची पाच वर्षांसाठी तुरुंगात रवानगी, काय आहे प्रकरण?
दिल्ली बनलं जगातील सर्वात प्रदूषित शहर, हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली