Bihar Election – बिहारमध्ये सत्ता परिवर्तन होणार, तेजस्वी यादव यांचं वक्तव्य

Bihar Election – बिहारमध्ये सत्ता परिवर्तन होणार, तेजस्वी यादव यांचं वक्तव्य

बिहारमध्ये सत्ता परिवर्तन होणार, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव म्हणाले म्हणाले आहेत. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, “बिहारमधील सरकार बदलणार आहे. बिहार बदलेल. दलित आणि आदिवासी समुदायांनी सध्याच्या सरकारला सत्तेवरून हटवण्याचा संकल्प केला आहे.”

अलिकडेच तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजपनं हायजॅक केलं आहे, असा आरोप केला होता. त्यांनी असंही म्हटलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने बिहार सरकार चालवत आहेत. ते म्हणाले होते की, “बिहारचे मुख्यमंत्री शुद्धीत नाहीत. त्यांना भाजपनं हायजॅक केलं आहे. प्रत्यक्षात सरकार मोदी आणि शाह या दोन लोकांकडून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीनं चालवलं जात आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल