Bihar Election – बिहारमध्ये सत्ता परिवर्तन होणार, तेजस्वी यादव यांचं वक्तव्य

Bihar Election – बिहारमध्ये सत्ता परिवर्तन होणार, तेजस्वी यादव यांचं वक्तव्य

बिहारमध्ये सत्ता परिवर्तन होणार, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव म्हणाले म्हणाले आहेत. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, “बिहारमधील सरकार बदलणार आहे. बिहार बदलेल. दलित आणि आदिवासी समुदायांनी सध्याच्या सरकारला सत्तेवरून हटवण्याचा संकल्प केला आहे.”

अलिकडेच तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजपनं हायजॅक केलं आहे, असा आरोप केला होता. त्यांनी असंही म्हटलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने बिहार सरकार चालवत आहेत. ते म्हणाले होते की, “बिहारचे मुख्यमंत्री शुद्धीत नाहीत. त्यांना भाजपनं हायजॅक केलं आहे. प्रत्यक्षात सरकार मोदी आणि शाह या दोन लोकांकडून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीनं चालवलं जात आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पवईत उद्या नवनाथ महोत्सव पवईत उद्या नवनाथ महोत्सव
पवई येथे उद्या, बुधवारी नवनाथ महोत्सव आयोजित केला आहे. यानिमित्त ‘अलख निरंजन’ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जाणार आहे. पवईत...
अहिल्यानगरमधील शिवसेना पदाधिकारी जाहीर; शशिकांत गाडे लोकसभा संघटक, तर राजेंद्र दळवी जिल्हाप्रमुखपदी, किरण काळे महानगरप्रमुख
दिल्ली हादरली! मुंबईतही हाय अलर्ट, लाल किल्ल्याजवळ भयंकर स्फोट; 9 ठार, 24 हून अधिक जखमी
योगी आदित्यनाथ म्हणाले दुसरा जीना जन्माला येऊ देऊ नका!
भांडुप पश्चिम विधानसभेतील युवासेना पदांकरिता रविवारी मुलाखती
शिवसेना पक्ष आणि चिन्हाची उद्यापासून अंतिम सुनावणी
सातबारा, प्रॉपर्टी कार्ड, दस्त नोंदणी यांची स्वतंत्र चौकशी; खारगे समितीची पहिली बैठक