वैष्णोदेवी यात्रा 22 दिवसांनंतर पुन्हा सुरू
On
मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ठप्प पडलेली वैष्णोदेवी यात्रा 22 दिवसांनंतर बुधवारपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजता दोन्ही मार्गांवरील यात्रा सुरू करण्यात आली आहे. यात्रा पुन्हा सुरू झाल्याने भाविकांमध्ये चैतन्य पसरले आहे. ‘जय माता दी’च्या घोषणा देत भाविक दर्शनासाठी पोहोचले आहेत. यात्रेसाठी सर्व भाविकांना ओळखपत्र आणि आरएफआयडी कार्ड स्वतःजवळ ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
18 Sep 2025 10:04:34
PAM infection in Kerala: केरळमध्ये PAM (Primary Amoebic Meningoencephalitis) संक्रमण वेगाने पसरत आहे. राज्यात या आजाराने 19 जणांचा बळी गेला....
Comment List