22 कोटींच्या हिऱ्यांचा अपहार; तिघांना अटक

22 कोटींच्या हिऱ्यांचा अपहार; तिघांना अटक

22 कोटींच्या हिऱयांचा अपहार करून हिरे व्यावसायिकाची फसवणूक करणाऱया तिघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. हेमंत शहा, कौशल कदम, आणि शकील अहमद मोहंमद शेख या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार यांची हिरे कंपनी आहे. त्या कंपनीचे कार्यालयात बीकेसी येथे आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी हिरेजडित दागिन्यांच्या विक्रीसाठी गोरेगावच्या नेसको येथील प्रदर्शनात भाग घेतला होता. तेव्हा दोघांनी त्यांना पह्न केला. त्यानंतर ते दोघे त्यांच्या कार्यालयात आले. त्यांनी हिऱयांचा व्यवसाय सुरू करण्याबाबत चर्चा केली. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी त्यांना काही हिरे दिले होते. हिऱयांचे उर्वरित 22 कोटी रुपये त्यांनी दिले नव्हते. त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर देखील बंद करून ठेवला होता. घडल्याप्रकरणी त्यांनी खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. खार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तो पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सदोष मतदार याद्यांसह निवडणूक म्हणजे तमाशा! संजय राऊतांचा घणाघात, भाजप आणि दोन बगलबच्चे पक्ष घोटाळे करण्याची फॅक्टरी असल्याची टीका सदोष मतदार याद्यांसह निवडणूक म्हणजे तमाशा! संजय राऊतांचा घणाघात, भाजप आणि दोन बगलबच्चे पक्ष घोटाळे करण्याची फॅक्टरी असल्याची टीका
सदोष मतदार याद्यांसह निवडणूक म्हणजे फार्स आणि तमाशा असल्याचा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली....
पाकिस्तानातून होणारा आर्थिक लाभ आणि अहंकारामुळे हिंदुस्थानशी संबंध बिघडले; अमेरिकेच्या माजी राजदूताचा ट्रम्प यांच्यावर निशाणा
फुले स्मारक विस्तारीकरण प्रकल्पात खोडा, बाधितांच्या पुनर्वसनावरून महापालिकेची कोंडी
भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले का? अजित पवारांच्या प्रश्नाने अधिकारी गोंधळले
बालभारती-पौड फाटा रस्त्याच्या कामाला ग्रीन सिग्नल, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली
बिबट्यांच्या नसबंदीचा निर्णय, केंद्राला प्रस्ताव पाठविणार; उच्चस्तरीय बैठकीत चर्चा
Chandrapur News – शेतकऱ्यांनी सोयाबीन पेटवले, पिकाला अतिवृष्टीचा फटका