हत्येप्रकरणी महिलेला अटक

हत्येप्रकरणी महिलेला अटक

दर्ग्याच्या  मालकी हक्काच्या वादातून शाकीर अली शेखची हत्या झाली होती. शेखच्या हत्येप्रकरणी एका महिलेला वांद्रे पोलिसांनी अटक केली. परवीन जाकीर अली शेख असे तिचे नाव आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालगृहात केली आहे.

अफजल अली हा त्याच्या कुटुंबीयांसोबत वांद्रे येथे राहतो. त्याच परिसरात राहणाऱ्या इम्रानसह इतर आरोपीचा दर्ग्याच्या मालकीविरुद्ध वाद सुरू होता. 11 एप्रिलला दर्ग्याच्या मालकी हक्कावरून वाद झाला. त्यानंतर अफजलचे चुलतभाऊ शाकीर अलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. चौघांनी केलेल्या मारहाणीत शाकीर अली हे जखमी झाले. अफजलने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी चौघांना अटक केली.  ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुह्यात परवीनचा सहभाग असल्याचे उघड झाले. पोलिसांनी परवीनला ताब्यात घेऊन अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची रवानगी बालगृहात केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘बाबनकुळे यांना लाज वाटली पाहिजे’ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत संतापले ‘बाबनकुळे यांना लाज वाटली पाहिजे’ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत संतापले
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. तुम्ही काँग्रेस पक्ष फोडा, रिकामा करा, असा संदेश बावनकुळे यांनी दिला....
अजित पवार यांना शरद पवार कधीच माफ करणार नाही…संजय राऊत यांनी असे का म्हटले?
पाकिस्तानचा उदो-उदो करणाऱ्या राखी सावंतला भारतातून हाकला; मनसे आक्रमक
“विविध ठिकाणी घेऊन जाऊन सतत..”; महिलेकडून एजाज खानवर बलात्काराचे आरोप, गुन्हा दाखल
‘देऊळ बंद’मधील चिमुकली आठवतेय? राघव शास्त्रीचा पासवर्ड गायब करणारी ‘ती’ आता दिसते अशी
इन्स्टाग्रामवरील मेसेजमुळे भवानीनगरमध्ये तरुणाचा खून, सोशल मीडियामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली
HSC Result 2025 – बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी; कोकण विभाग अव्वल, तर लातूर खालून पहिला