तेलंगणात सात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

तेलंगणात सात  विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

 

तेलंगणातील 12 वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या 30 तासांत राज्यातील सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करणाऱयांमध्ये सहा मुलींचा समावेश आहे. हैदराबादच्या राजेंद्रनगर, खम्मम, मेहबुबाबाद, कोल्लूर या जिह्यांतील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. पास होवो की नापास, परंतु विद्यार्थ्यांनी आत्महत्या करू नये, असे वारंवार शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अम्मी लागली मागे, दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमवर आणखी एका बाळासाठी… अम्मी लागली मागे, दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमवर आणखी एका बाळासाठी…
दीपिका कक्कर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. दीपिका कक्कर हिने शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केले. हेच नाही तर शोएब...
लग्नाला सात वर्षे पूर्ण, ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केली आई बनण्याची इच्छा, म्हणाली, आता..
The Family Man season 3: ‘द फॅमिली मॅन 3’ बाबतची मोठी अपडेट आली समोर
…म्हणून रणवीर सिंगने हटवले लग्नाचे फोटो, वाचा बातमी
वाढवणवासीयांचा महायुतीवर बहिष्कार, सदैव पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीलाच मतदान करणार!
अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर शुक्रवारी होऊ शकतो निर्णय
नांदेड – सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना अटक