‘फादर ऑफ लोकसभा’, देशातील पहिली लोकसभा निवडणूक, अध्यक्ष यांचे काय आहे महाराष्ट्र कनेक्शन?

‘फादर ऑफ लोकसभा’, देशातील पहिली लोकसभा निवडणूक, अध्यक्ष यांचे काय आहे महाराष्ट्र कनेक्शन?

मुंबई : सुमारे दीडशे वर्ष ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या जोखडात असलेला भारत 1947 साली स्वतंत्र झाला. लोकशाही स्वीकारलेल्या स्वतंत्र भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली ती 1952 साली. निवडणुकीत कॉंग्रेसला घवघवीत यश मिळाले. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. तर, लोकसभेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा पहिला बहुमान हा मराठी व्यक्तीला मिळाला. आजच्या काळात पंतप्रधान यांच्या कार्यालयातून लोकसभा अध्यक्ष यांना भेटीसाठी फोन येणे ही खूप मोठी गोष्ट मानली जाते. पण, त्याकाळी पंतप्रधान नेहरू यांचा भेटीसाठी फोन आल्यावर ‘या खूर्चीचा मान मोठा आहे. त्यामुळे मीच काय इतर कोणताही अध्यक्ष कोणाच्याही दारात जाणार नाही.’ असा मराठी बाणाही त्या लोकसभा अध्यक्षांनी दाखविला होता. हा मराठी बाणा दाखविणारे पहिले लोकसभा अध्यक्ष होते गणेश वासुदेव मावळणकर.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;