सहलीहून घरी परतत असतानाच काळाचा घाला, ट्रक-कार अपघातात 5 जणांचा मृत्यू

सहलीहून घरी परतत असतानाच काळाचा घाला, ट्रक-कार अपघातात 5 जणांचा मृत्यू

सहलीवरून घरी परतत असतानाच बोलेरो कार आणि ट्रकची धडक झाल्याने अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यात अकलघरिया गावाजवळ रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. मृतांची ओळख पटवली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारमधील प्रवासी कोलकात्याचे रहिवासी आहेत. मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन कोलकात्याला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी कारने बिलासपूरला जात होते. मृतांमध्ये तीन महिला, एक पुरूष आणि एका मुलाचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फराळ पोटभर खा, गॅसची समस्या असेल तर ‘हे’ 5 घरगुती उपाय जाणून घ्या फराळ पोटभर खा, गॅसची समस्या असेल तर ‘हे’ 5 घरगुती उपाय जाणून घ्या
काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही केवळ अ‍ॅसिडिटी आणि गॅसपासून आराम मिळवू शकत नाही तर पचनक्रिया देखील सुधारू शकता....
डोनेस्क द्या, विषय संपवून टाका! युद्ध थांबवण्यासाठी पुतीन यांची ट्रम्पना अट
कतारची मध्यस्थी, अफगाणिस्तान- पाकिस्तान युद्धबंदी
खळबळजनक! आईच्या शोधात घराबाहेर पडलेल्या चिमुकलीचा मोकाट कुत्र्यांनी घेतला बळी
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले दिल्लीच्या जुन्या मिठाईच्या दुकानात, व्हिडीओ शेअर करत अनुभव लिहीला
Photo – नेत्रदिपक रोषणाईने शिवसेना भवन झळाळले
चेहऱ्यावर मध लावण्याचे काय फायदे होतात, जाणून घ्या