गोड खाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फाॅलो करा ‘या’ साध्या सोप्या टिप्स

गोड खाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फाॅलो करा ‘या’ साध्या सोप्या टिप्स

गोड पदार्थ म्हणजे अनेकांचा जीव की प्राण.. गोड पदार्थांचे सेवन करण्यामुळे मात्र डायबेटीज होण्याचा धोका असतो. अशावेळी गोड न खाणे हाच एक उत्तम पर्याय मानला जातो. अधिक प्रमाणात गोड खाल्ल्याने मधुमेहासारख्या धोकादायक आजाराला आमंत्रण मिळते. यामुळे आपल्या शरीरामध्ये जळजळ वाढू लागते. तसेच लठ्ठपणा वाढू लागतो. म्हणूनच गोड खाण्यावर नियंत्रण मिळवणे हाच सर्वात उत्तम पर्याय आहे.

आपल्या शरीरासाठी कोणती डाळ खाणे चांगले आहे हे जाणून घ्या

सँडविचिंग पद्धत म्हणजे जर तुम्हाला गोड खायचे असेल तर जेवणाच्या शेवटी खाऊ नका, तर जेवणाच्या मध्येच खा. जेवणाच्या शेवटी गोड खाण्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा गोड खावेसे वाटत राहते. म्हणूनच प्रथम सॅलड खा, भाज्या, डाळी खा आणि या पदार्थांच्या मध्ये गोड पदार्थ खा यामुळे गोड खाण्याची इच्छा कमी होते.

 

शरीरात कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात? जाणून घ्या

तुम्हाला दिवसभरात वारंवार गोड खाण्याची इच्छा होत असेल तर, सकाळीच एखादे फळ खायला हवे. केळी किंवा कोणतेही गोड फळ खाल्ल्यास दिवसभर गोड खाण्याची इच्छा कमी होईल.

स्वतःला समाधानी ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे एखाद वेळी गोड खाण्याची इच्छा झाल्यास जेवल्यानंतर, दोन बदाम आणि खजूर खा. असे केल्याने मन तृप्त होते आणि जिभेचे चोचलेही पुरवता येतात.

कच्चे केळे खाल्ल्याने आरोग्यासाठी होतील ‘हे’ अद्भुत फायदे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल
नारळाच्या पाणी आरोग्यासाठी किती फायदेशी असते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. नारळाचं पाणी म्हणजे आजारी माणसांपासून ते डाएट करणाऱ्या व्यक्तींपर्यंत...
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलीय, सुप्रिया सुळे यांची टीका
काठमांडूला जाणाऱ्या स्पाईटजेटच्या विमानात आगीची शंका, दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग
Sindhudurg News – जमिनीच्या वादातून आईच्या डोक्यावर दगड मारला, वडील आणि भावावर कोयता उगारला
रत्नागिरी तिहेरी हत्याकांड प्रकरण, दुर्वास पाटीलसह दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
आम्ही घाबरणाऱ्यातले नाही, रस्त्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ; संजय सिंह यांनी भाजपला ठणकावले
छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये चकमक, सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा