गुजराती लोक बिहारचे मतदार, निवडणूक आयोगाच्या संगनमताने भाजपची बेईमानी; तेजस्वी यादव यांची टीका

गुजराती लोक बिहारचे मतदार, निवडणूक आयोगाच्या संगनमताने भाजपची बेईमानी; तेजस्वी यादव यांची टीका

गुजराती लोक बिहारचे मतदार झाले आहेत असा दावा राजदचे नेते तेजस्वी यादव यांना केला आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या संगनमताने भाजप बेईमानी करत आहे असेही यादव म्हणाले.

एका पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव म्हणाले की, आता गुजरातमधील लोक बिहारचे मतदार होत आहेत. भाजपचे प्रभारी भिखूभाई दलसाणिया हे पाटणाचे मतदार झाले आहेत. त्यांनी शेवटचा मतदान 2024 मध्ये गुजरातमध्ये केला होता, पण तरीही ते पाटणाचे मतदार आहेत. त्यांनी गुजरातमधील आपले नाव वगळून घेतले आहे, पण हे लक्षात घेण्यासारखे आहे की पाच वर्षे पूर्ण झाली नाहीत आणि तुम्ही जागा बदलून मतदान सुरू केले आहे. बिहार निवडणुका झाल्यानंतर, नाव वगळून घेऊन ते कुठे जाणार? हा एक कट आहे जो तुम्हा सर्वांना समजून घ्यावा लागेल. भाजप निवडणूक आयोगाच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात बेइमानी करत आहे असेही यादव म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांकडून ओला कचरा उचलण्यास नकार देणाऱ्या निर्णयाला अखेर मवाळ भूमिका घेत, ओला कचरा पूर्ववत उचलण्याचा निर्णय...
‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच