मोदींच्या राज्यात बोट परवान्याची गरज नाही, दिल्ली बुडाली, विकास तरंगला; काँग्रेसची टीका
On
दिल्ली एनसीआरमध्ये दोन तासांत झालेल्या पावसामुळे जागोजागी कमरेपर्यंत पाणी साचले. रस्ते खचले, गुरुग्राममध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाहने रस्त्यावर अक्षरशः वाहत जात होती. यावरून काँग्रेसने एक्सवरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदींच्या राज्यात बोट परवान्याची गरज नाही. फक्त कार आणि थोडा पाऊस झाला पाहिजे. दिल्ली, गुरुग्राम, यूपी बुडाले आणि मोदींचा विकास तरंगू लागला, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
26 Jul 2025 06:04:25
घरात ढेपूण झाले तर काही सोपे घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी चादरी, उशाचे कव्हर, पडद्यासह अन्य कपडे गरम पाण्याने धुवा....
Comment List