सत्ताधाऱ्यांना मुंबईकरांचे जिणे मुश्किल करायचे आहे, आदित्य ठाकरे यांचा हल्ला

सत्ताधाऱ्यांना मुंबईकरांचे जिणे मुश्किल करायचे आहे, आदित्य ठाकरे यांचा हल्ला

दुप्पट दरवाढीला आमचा विरोध आहे. बेस्ट बसेसची संख्या आधीच रोडावलीय, महत्त्वाचे मार्ग बंद केलेत. आता दरवाढ केली तर बेस्टवर विपरीत परिणाम होईल. इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवा, दर्जा सुधारा आणि चांगली सेवा द्या. बेस्ट वाचवा.

मुंबईतील सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बससेवेकडे सत्ताधाऱ्यांकडून गेल्या 2-3 वर्षांत मुद्दाम दुर्लक्ष केले जातेय. आता तर बेस्टची दुप्पट दरवाढ करून मुंबईकरांचे रोजचे जगणेच मुश्किल करण्याचा सत्ताधाऱ्यांचा विचार दिसतोय. जगातील सर्वात स्वस्त शहरी बससेवा असलेल्या आणि लाखो मुंबईकरांना सेवा देणाऱ्या बेस्टचे हे अधःपतन आम्ही सहन करणार नाही, असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरून ठणकावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लढाऊ विमानांच्या घेऱयात ट्रम्प सौदीत; 12.1 लाख कोटींचा संरक्षण करार लढाऊ विमानांच्या घेऱयात ट्रम्प सौदीत; 12.1 लाख कोटींचा संरक्षण करार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून सौदी अरेबियाच्या दौऱयावर असून ते आज सौदीच्या एफ 15 या लढाऊ विमानांच्या घेऱ्यात देशात दाखल...
मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात धमकीचा ई-मेल; दोन दिवसांत बॉम्बस्फोट होणार
जोगेश्वरीच्या रायगड मिलिटरी स्कूलचा निकाल 100 टक्के!
कुख्यात गजा मारणेला दिली बिर्याणी; पाच पोलीस निलंबित
तुरुंगातील कैद्यांची उत्पादने कैद्यांसाठीच वापरणार
धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा
‘कामत गोविंदा’चे श्रीकांत कामत यांचे निधन