गौतम अदानी काल मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले अन्…; संजय राऊतांचा मोठा आरोप

गौतम अदानी काल मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले अन्…; संजय राऊतांचा मोठा आरोप

 

उद्योगपती गौतम अदानी हे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. तेव्हाच आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्राचा लचका तुटला जाणार आहे. तो आता जकात नाक्याच्या रूपाने तुटला जात असल्याचं आपण पाहत आहोत. कोण आहेत गौतम अदानी? याआधी जकातनाके महाराष्ट्राने चालवले. पण आता ते अदानींनाच का दिले जात आहेत? कुणाच्या दबावाखाली आपण काम करताय. अदानींना हा सगळा महाराष्ट्र गिळता यावा, म्हणून तुम्ही गैर मार्गाने सत्तास्थापन केली, असं संजय राऊत म्हणालेत.

बातमी अपडेट होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;