गौतम अदानी काल मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले अन्…; संजय राऊतांचा मोठा आरोप
On
उद्योगपती गौतम अदानी हे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. तेव्हाच आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्राचा लचका तुटला जाणार आहे. तो आता जकात नाक्याच्या रूपाने तुटला जात असल्याचं आपण पाहत आहोत. कोण आहेत गौतम अदानी? याआधी जकातनाके महाराष्ट्राने चालवले. पण आता ते अदानींनाच का दिले जात आहेत? कुणाच्या दबावाखाली आपण काम करताय. अदानींना हा सगळा महाराष्ट्र गिळता यावा, म्हणून तुम्ही गैर मार्गाने सत्तास्थापन केली, असं संजय राऊत म्हणालेत.
बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List