शेतकऱ्यांना हमीभाव, तरुणांना नोकऱ्या हव्या, पण या देशात ऐकतो कोण? राहुल गांधी यांचा हल्ला

शेतकऱ्यांना हमीभाव, तरुणांना नोकऱ्या हव्या, पण या देशात ऐकतो कोण? राहुल गांधी यांचा हल्ला

शेतकऱयांना किमान हमीभाव हवा आहे, तरुणांना नोकऱया हव्या आहेत, महिलांना महागाईपासून दिलासा हवा आहे, पण या देशात त्यांचे ऐकतो कोण, असा जबरदस्त हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज चढवला.

आज देशातील सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी, महागाईचा प्रश्न अशी दारुण परिस्थिती आहे. कुणालाही विचारा, पण सरकारमधील कुणाला वेळ कुठे आहे? ही निवडणूक मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि खुल्या प्रवर्गातील गरीबांचं भवितव्य ठरवणारी आहे. देशाची घटना, लोकशाहीच्या रक्षणासाठी ही लढाई आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;