न्यायालयात खटले राखून ठेवणे चुकीचे; सरन्यायाधीशांनी व्यक्त केली नाराजी

न्यायालयात खटले राखून ठेवणे चुकीचे; सरन्यायाधीशांनी व्यक्त केली नाराजी

न्यायाधीश 10 महिन्यांहून अधिक काळ निकाल न देता केस राखून ठेवतात. हा चिंतेचा विषय असून अशी प्रकरणे राखून ठेवणे योग्य नाही, हे चुकीचे आहे, अशा शब्दांत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायाधीशांच्या या वृत्तीवर नाराजी व्यक्त केली आहे. एवढय़ा कालावधीनंतर खटल्याची पुन्हा सुनावणी झाली, तर मागील सुनावणीदरम्यान केलेल्या तोंडी युक्तिवादाचा काही फरक पडत नाही, असेही सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.

या प्रकरणाबाबत सर्व उच्च न्यायालयांना सरन्यायाधीशांनी पत्रे लिहिली आहेत. पत्रानंतर मी पाहिले की, अनेक न्यायाधीश केवळ खटले रद्द करतात, त्यांची यादी करतात, नंतर आंशिक सुनावणी करतात. आम्हाला आशा आहे की देशातील बहुतेक उच्च न्यायालयांमध्ये हा कल नाही. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने उच्च न्यायालयाला या प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्यास सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;