असं झालं तर… अर्ध्यावर शिक्षण सुटले तर…

असं झालं तर…  अर्ध्यावर शिक्षण सुटले तर…

काही मुलांना गरीबीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागते. तर काही मुलींचे लग्नानंतर शिक्षण अर्ध्यावर राहते. जर असे झाले असेल तर काय कराल?

तुम्हाला शिक्षण घेण्याची जिद्द असेल तर बऱयाच गोष्टी शक्य होतात. मुक्त विद्यापीठातून सोयीनुसार आणि वेळेनुसार शिक्षण पूर्ण करू शकता.

काही मान्यताप्राप्त विद्यापीठात ऑनलाइन पदवी मिळवण्याची संधी मिळते. तुम्हाला ज्या विषयात आवड असेल त्या विषयात तुम्ही पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊ शकता.

जर तुमचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले असेल आणि तुम्ही पदविकेपर्यंत शिक्षण घ्यायचे असेल तर प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहेत.

तुमची इच्छाशक्ती आणि जिद्द हे सर्वात महत्त्वाचे आहे. कोणत्याही वयात शिक्षण पूर्ण करता येते. तुमच्यासाठी सोयीस्कर असलेला पर्याय निवडू शकता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चिंचणीच्या भाजप सरपंचाचा विकास निधीवर डल्ला, 10 सदस्यांची तक्रार चिंचणीच्या भाजप सरपंचाचा विकास निधीवर डल्ला, 10 सदस्यांची तक्रार
डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या भाजप सरपंच मेघा शिंगडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीतील दहा सदस्यांनी विकास निधीच्या गैरवापरासह अनेक गंभीर आरोप करत...
नवी मुंबईत 100 हेक्टरवर उभी राहणार आंतरराष्ट्रीय एज्युसिटी
प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी दरीत कोसळली; 40 जण जखमी
रविवार ठरला अपघात वार! 24 तासात 4 भीषण अपघातांमध्ये 17 जण ठार; 40 हून अधिक जखमी
भाजप, अजित पवार गट कारस्थानी, शिंदे गटाच्या आमदाराची आगपाखड
वसईच्या टोलनाक्यासाठी सरनाईकांनी दिलेल्या पत्राला गडकरींची केराची टोपली
Delhi Blast News : दिल्लीत स्फोटाच्या ठिकाणी आढळले तीन काडतूस, टेरर फंडिंगचाही शोध सुरू