मुलीचा आजोबाच निघाला सैतान, पश्चिम बंगालमधील घटनेचा पोलिसांकडून मोठा खुलासा

मुलीचा आजोबाच निघाला सैतान, पश्चिम बंगालमधील घटनेचा पोलिसांकडून मोठा खुलासा

पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे 4 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणातील त्या मुलीवर तिच्या आजोबांनीच तिच्या अत्याचार केला होता. या घटनेनंतर पीडितेचे कुटुंब रुग्णालयातून पळून गेले होते, मात्र मुलीची प्रकृती अधिकच बिघडल्याने ते पुन्हा परतले. त्यानंतर पोलिसांनी औपचारिकपणे गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

सूत्रांच्या माहितीनुसार, हे कुटुंब बंजारा समाजाशी संबंधित आहे आणि त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत ओळखपत्र नाही. सुरुवातीला त्यांनी पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावला आणि नंतर मुलीच्या गळ्यावर जखमेचा खुणा दिसल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. तपासादरम्यान डॉक्टरांनी पाहिले की मुलीला रक्तस्राव होत आहे, ज्यावरून लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय निर्माण झाला.

मुलीला प्रथम तारकेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचे उपचार झाले आणि तिला घरी सोडण्यात आले. मात्र त्यानंतर कुटुंबीयांनी ठामपणे सांगितले की मुलीवर बलात्कार झाला आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पुन्हा तपास सुरू केला आणि मुलीला वैद्यकीय-वैधानिक तपासणीसाठी (medical-legal examination) दाखल करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने होतात चमत्कारिक फायदे, वाचा… कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने होतात चमत्कारिक फायदे, वाचा…
बॅक्टेरिया नष्ट होतो - प्राचीन काळात लोक कडुलिंबाच्या काडीने दात घासायचे. कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट...
झोपेशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? शरीरात काय होतात बदल
Chandrapur news – चंद्रपुरात बिबट्याने भररस्त्यात केली गायीची शिकार
Jalna News – तीन मुलांच्या आईचे 24 वर्षीय तरुणावर प्रेम जडले, कुटुंबाच्या विरोधामुळे जोडप्याने जीवन संपवले
हिंदी महासागरात 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले, आतापर्यंत केवळ 10 जणांना वाचवण्यात यश
दिल्लीत हवेची गुणवत्ता ढासळली; इंडिया गेटवर प्रदूषणाविरोधात निदर्शने, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात
तर तुमच्या कारखान्यावर असलेलं कर्ज सुद्धा आम्हीच फेडलं असतं; शेतकऱ्यांबाबत विखे पाटल्यांच्या वक्तव्यावरून राजू शेट्टींनी सुनावलं