दलित असल्यामुळेच सरन्यायाधीशांवर हल्ला – रामदास आठवले

दलित असल्यामुळेच सरन्यायाधीशांवर हल्ला – रामदास आठवले

सरन्यायाधीश भूषण गवई हे दलित समाजातील असल्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाला, असा थेट आरोप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज केला. एक केंद्रीय मंत्रीच असा आरोप करत असल्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणीही आठवले यांनी केली आहे.

6 ऑक्टोबर रोजी राकेश किशोर या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकला होता. त्या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. गोवा राज्याच्या दौऱयावर असलेले रामदास आठवले यांनी पणजी येथे जाहीर पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा तीव्र निषेध केला, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;