असं झालं तर… टीसीमध्ये खाडाखोड असेल तर…

असं झालं तर…  टीसीमध्ये खाडाखोड असेल तर…

शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टीसी हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. त्यामुळे तो व्यवस्थित असणे गरजेचे आहे, नाहीतर अडचणी निर्माण होऊ शकतात.

चौथी, सातवी, दहावी, बारावी किंवा पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला काढला जातो. तो दाखला सुस्पष्ट अक्षरात असावा.

जर तुमच्या टीसीमध्ये खाडाखोड असेल तर तुम्हाला पुन्हा त्या शाळेत नव्या टीसीसाठी अर्ज करावा लागेल. मुख्याध्यापकाला दुरुस्ती करण्याची विनंती करा.

मुख्याध्यापकाच्या सूचनेनुसार, शाळेतील कारकून खाडाखोड दुरुस्त करतील. त्यानंतर मुख्याध्यापक टीसीवर पुन्हा सही करतील. तसेच शाळेचा शिक्का मारतील.

खाडाखोड असलेल्या टीसीवर पुढील प्रवेशासाठी किंवा शिष्यवृत्तीसाठी स्वीकारले जात नाही. त्यामुळे टीसी दुरुस्त करून घेणे महत्त्वाचे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;