‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे!’ श्री अंबाबाईचरणी शिवसेनेचे साकडे

‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे!’ श्री अंबाबाईचरणी शिवसेनेचे साकडे

‘शक्तिपीठ नको… शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे!’ असे साकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचरणी घालण्यात आले.

शेतकरी कर्जमुक्ती दिंडीच्या पार्श्वभूमीवर आज श्री अंबाबाई मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी शेतकरी कर्जमुक्ती दिंडी घेऊन जाणारे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी, ‘महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी वचनानाम्यात ‘शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार’ असे अभिवचन दिले; पण सरकारला त्याची आठवण नाही. हे सरकार शेतकऱ्यांचे नाही, तर अंबानी, अदानींचे आहे,’ अशी टीका देवणे यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;