भाजपा सत्तेवर असेपर्यंत लोकशाही सुरक्षित नाही

भाजपा सत्तेवर असेपर्यंत लोकशाही सुरक्षित नाही

निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असून निवडणुकीत भाजपच्या पदरी अपयश येते तिथे लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. भाजप सरकार सत्तेवर असेपर्यंत देशात खरी लोकशाही सुरक्षित राहणार नाही, असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची केला.

राज्यातील सरकार हे जनतेने निवडून दिलेले सरकार नसून निवडणूक आयोगाने निवडून दिले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आयोगाच्या कार्यपद्धती बाबतीत उपस्थित केलेला मुद्दा काँग्रेस पक्षासाठी किंवा आघाडीसाठी उपस्थित केला नाही तर तो संपूर्ण देशहितासाठी आणि येथील लोकशाही वाचवण्यासाठीच आहे असे चेन्नीथला म्हणाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;