असं झालं तर – रेल्वे प्रवासात विनातिकीट पकडले तर…

असं झालं तर – रेल्वे प्रवासात विनातिकीट पकडले तर…

  1. मुंबईत लोकलने प्रवास करताना अनेकदा तिकीट काढायला वेळ मिळत नाही. त्यामुळे काही जण विनातिकीट प्रवास करतात.
  2. जर तुम्हाला विनातिकीट लोकल प्रवास करताना टीसीने पकडले, तर तुम्हाला नियमानुसार दंड भरावा लागू शकतो.
  3. रेल्वेच्या कायद्यानुसार, विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास केला यावर दंड आकारला जातो.
  4. तुमच्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नसतील तर तुम्हाला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
  5. विनातिकीट प्रवास केल्यास गुपचूप दंड भरा अन्यथा तुम्हाला कोर्टात हजर केले जाईल. विनातिकीट प्रवास करणे टाळावे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;