असं झालं तर – रेल्वे प्रवासात विनातिकीट पकडले तर…
On
- मुंबईत लोकलने प्रवास करताना अनेकदा तिकीट काढायला वेळ मिळत नाही. त्यामुळे काही जण विनातिकीट प्रवास करतात.
- जर तुम्हाला विनातिकीट लोकल प्रवास करताना टीसीने पकडले, तर तुम्हाला नियमानुसार दंड भरावा लागू शकतो.
- रेल्वेच्या कायद्यानुसार, विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास केला यावर दंड आकारला जातो.
- तुमच्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नसतील तर तुम्हाला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
- विनातिकीट प्रवास केल्यास गुपचूप दंड भरा अन्यथा तुम्हाला कोर्टात हजर केले जाईल. विनातिकीट प्रवास करणे टाळावे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List