IPL 2025 – दिल्ली-बंगळुरूमध्ये अव्वल स्थानासाठी लढाई

IPL 2025 – दिल्ली-बंगळुरूमध्ये अव्वल स्थानासाठी लढाई

आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या गुजरात टायटन्सचा संघ अव्वल स्थानी आहे. मात्र, रविवारी (दि. 27) रात्री दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणाऱ्या लढतीत जो संघ जिंकेल, तो अव्वल स्थानावर विराजमान होणार आहे.

विराट कोहली सध्या सुपर फॉर्मात असल्याने बंगळुरूच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, मागील लढतीत अनुभवी लोकेश राहुलने तुफानी फलंदाजी करीत बंगळुरूच्या घशातून सामना खेचून आणला होता. त्यामुळे या परतीच्या लढतीत दिल्लीला हरवून पराभवाची परतफेड करण्यासाठी बंगळुरूला सर्वच आघाड्यांवर सरस कामगिरी करावी लागणार आहे.

उभय संघांमध्ये आतापर्यंत 32 सामने झाले असून, त्यात दिल्लीने 12, तर बंगळुरूने 19 लढती जिंकल्या आहेत. एक लढत अनिर्णित राहिली होती. म्हणजेच आयपीएलच्या इतिहासात बंगळुरूचे पारडे जड आहे. त्यामुळे कोणता संघ कोणाची शिकार करून गुणतक्त्यात नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान होणार, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.

साई किशोरमध्ये यशस्वी गोलंदाजाचे सर्व गुण – व्हिट्टोरी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Rain Alert : मुंबईसह या भागात कोसळधार, अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा, वाचा सविस्तर Rain Alert : मुंबईसह या भागात कोसळधार, अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा, वाचा सविस्तर
राज्याला मान्सूनचे वेध लागले आहे. पण अचानक अवकाळी पावसाचे संकट पुढ्यात येऊन उभे ठाकले आहे. काल राज्यातील अनेक भागाला अवकाळी...
3 वर्षांनी मोठ्या ‘अंगुरी भाभी’शी लग्नापूर्वीच का तुटलं नातं? अभिनेत्याने सोडलं मौन
काय करतात हे? मराठी नेत्याने विचारताच अशोक सराफ यांना आलेला भयंकर संताप
Microsoft Layoff- मायक्रोसॉफ्ट कंपनीने 6 हजार 800 कर्मचाऱ्यांना दिला डच्चू! दिलंय हे कारण
Virat Kohli – विराटच्या निवृत्तीआधी पडद्याआड काय घडलं? अजित आगरकरसह दोघांचे फोन खणाणले, पण निर्णय बदलला नाही
23 तारखेला ‘धडकन’ पुन्हा मोठ्या पडद्यावर
पुणेकरांच्या खिशावर दरोडा; पीएमपी प्रशासनाकडून भाडेदरात वाढ, दैनंदिन पासही महाग, किमान भाडे 5 रुपयांवरून थेट 10 रुपये