‘फुले’वरून ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त विधान, अनुराग कश्यपनं मागितली जाहीर माफी; म्हणाला…

‘फुले’वरून ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त विधान, अनुराग कश्यपनं मागितली जाहीर माफी; म्हणाला…

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या चित्रपटावर काही ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतला होता. या चित्रपटातील काही दृश्यांना कात्री लावण्याची मागणी करण्यात आली होती. यामुळे प्रदर्शनाची तारखही पुढे ढकलण्यात आली होती. यावरून मोठा वाद उफाळला होता. दिग्गज दिग्दर्शक अनुराग कश्यप यानेही या वादात उडी घेत रोखठोक प्रतिक्रिया दिली होती.

हे वाचा – जातीव्यवस्था आहे की नाही ते ठरवा, फुले चित्रपटावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपचा केंद्र सरकारला टोला

अनुराग कश्यप याने बाह्मण समाजाबाबत एक वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका झाली. सोशल मीडियावरून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धमक्याही दिल्या जात होत्या. तसेच याप्रकरणी मुंबईत एफआयआरही दाखल करण्यात आला होती. यानंतर आता अनुराग कश्यप याने एक पोस्ट शेअर करत आपल्या वादग्रस्त विधानाबाबत माफी मागितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेना-राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हावर दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी शिवसेना-राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हावर दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
महाराष्ट्रातील राजकारणात तीन वर्षांपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये बंडखोरी केली होती. त्यांनी...
अशोक सराफ यांना बँकेत नोकरी करताना किती पगार मिळायचा माहितीये का?
पहलगाम हल्ल्याबद्दल बोलताना साऊथ सुपरस्टारकडून आदिवासींचा अपमान; गुन्हा दाखल होताच मागितली माफी
‘चांदीच्या वाटीत मटणाचं तुकडं…’, आगरी भाषेत निक्की तांबोळीने विनायक माळीसाठी घेतला खास उखाणा
पहलगाममध्ये जेव्हा पँट उतरवण्यात आली तेव्हा…, FIR दाखल होताच सोन निगमचं स्पष्टीकरण
मंत्रिमंडळ बैठकीसाठी दोन कोटींची होणार उधळपट्टी, चौंडीत जय्यत तयारी सुरू; प्रा. राम शिंदे यांनी घेतला आढावा
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर आनंदच! जयंत पाटलांची गुगली