राज्यात 25 वर्षांनी होणार शिक्षकेतर कर्मचारी भरती

राज्यात 25 वर्षांनी होणार शिक्षकेतर कर्मचारी भरती

 

राज्यात 2005 पासून म्हणजे गेली 25 वर्षे बंद असलेली लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक अशा शिक्षकेतर पदांची भरती पुन्हा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांवर सध्या असलेला शिक्षणेतर कामांचा भार हलका होण्याची शक्यता आहे.

खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या सुधारित आकृतीबंधानुसार कनिष्ठ, वरिष्ठ, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यकांची नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. अनुपंपा नियुक्तीसह 100 टक्के नामनिर्देशाने ही पदे भरली जातील.

शिक्षकांनाही दिलासा

शिक्षकेतर पदांची भरती बंद असल्याने पंत्राटी तत्त्वावर ही भरती शाळांना करावी लागत होती. त्यांच्या वेतनाचा खर्च भागविताना शाळांची दमछाक होत होती. तर काही शाळांमध्ये शिक्षकांकडूनच शिक्षणेतर कामे करवून घेतली जात होती. त्यांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;