बीएसएनएलचे 1,757 कोटींवर पाणी
On
बीएसएनएल अर्थात भारत टेलिकॉम कॉर्पोरेशन लिमिटेडने गेल्या 10 वर्षांपासून टॉवर्ससारख्या पायाभूत सुविधा शेअर करण्यासाठी रिलायन्स जिओकडून कोणतीही वसुली केलेली नाही. बीएसएनएलने 1,757 कोटींवर पाणी सोडले आहे, अशी माहिती नियंत्रक आणि महालेखा परीक्षकच्या अहवालातून समोर आली आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List