महाराष्ट्रातून 100 रुपये घेऊन फक्त 7 रुपये परत मिळतात, केंद्राचा राज्यावर अन्याय – प्रियांका चतुर्वेदी

महाराष्ट्रातून 100 रुपये घेऊन फक्त 7 रुपये परत मिळतात, केंद्राचा राज्यावर अन्याय – प्रियांका चतुर्वेदी

महाराष्ट्रातून गोळा होणाऱ्या 100 रुपयांपैकी फक्त 7 रुपये राज्याला परत मिळतात, हा मोठा अन्याय आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत केंद्र सरकारवर केली आहे.

राज्यसभात बोलताना प्रियांका चतुर्वेदी म्हणालाय की, “राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि दारिद्र्य वाढत असताना आवश्यक निधी मिळत नाही. महिलांना निवडणुकीपूर्वी 2100 रुपये देण्याचे आश्वासन हवेत विरले. केंद्राचा सेस आणि अधिभार 2.25 लाख कोटींवर गेला, पण राज्यांना त्याचा लाभ नाही. सीएजी (CAG) अहवालातही या निधीच्या गैरवापरावर चिंता व्यक्त झाली आहे. हा निधी डिव्हिसिबल पूलमध्ये आणावा किंवा त्यावर पारदर्शकता ठेवावी. महाराष्ट्रासह सर्व राज्यांना न्याय मिळालाच पाहिजे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;