नागपुरातील संचारबंदी उठवली, हिंसाग्रस्त भागात रूट मार्च काढत पोलिसांनी घेतला आढावा

नागपुरातील संचारबंदी उठवली, हिंसाग्रस्त भागात रूट मार्च काढत पोलिसांनी घेतला आढावा

गेल्या सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये उसळलेलय दंगलीमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हिंसाचाराच्या या घटनेच्या दहा दिवसानंतर ही संचारबंदी संपूर्णपणे उठवण्यात आली आहे.

कोतवली, तहसील, गणेश पेठ आणि यशोदानगर भागातल्या पोलीस ठाण्यासह 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी उठवण्यात आली आहे. याआधी टप्याटप्याने काही भागातील संचारबंदी उठवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आज दुपरी 3 वाजल्यापासून हिंसाग्रस्त भागातील संचारबंदी संपूर्णपणे उठवण्यात आली आहे. दरम्यान, संचारबंदी उठवल्यानंतर हिंसाग्रस्त भागात रूट मार्च काढत पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;