खोपी गावात लागलेल्या वणव्यात चार घरे जळून खाक

खोपी गावात लागलेल्या वणव्यात चार घरे जळून खाक

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खोपी गावातील चार घरे वणव्यात जळून खाक झाली आहेत.आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.मात्र घरातील सर्व वस्तू,कपडे जळून खाक झाले आहेत. शासनाने या कुटुंबाना मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

खोपी गावात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जाभलेवाडीत लागलेल्या वणव्यात चार घरे जळाली.गावात पाणी टंचाई असल्याने येथील कुटुंबे पाण्याच्या ठिकाणी स्थलांतरीत झाली होती.त्याचवेळी घरे बंद असताना लागलेल्या वणव्यात या चार घरांनी पेट घेतला.या कुटुंबांना सरकारने मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;