…म्हणून चेंगराचेंगरीची माहिती लपवली

…म्हणून चेंगराचेंगरीची माहिती लपवली

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात मौनी आमावस्येच्या दिवशी सरकारी आकडेवारीनुसार 30 भाविकांचा चेंगरून मृत्यू झाला. त्यानंतर सरकारच्या ढिसाळ व्यावस्थानाविरोधत विरोधकांनी हल्ला चढवला. परंतु उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने मृतांची खरी आकडेवारी सादर करण्याचे धाडस केले नाही. अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परिस्थिती चिघळू नये म्हणून चेंगराचेंगरीची माहिती लपवली असल्याची कबुली दिली आहे.

आयआयएम अधिकारी आणि टपाल सेवेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना योगी यांच्या तोंडून सत्य बाहेर आले. उलटसुलट बातम्यांमुळे तिथे असलेले आठ कोटी भाविकही घाबरले असते. तेव्हा कुंभमेळ्यात सुमारे चार कोटी भाविक होते. अशा कठीण परिस्थितीत अनेक लोक घाबरतात आणि हार मानतात. मात्र, संयमाने ठोस निर्णय घ्यायला हवा, असे योगी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;