ऑल द बेस्ट! आजपासून दहावीची परीक्षा, राज्यभरातून 16 लाख 11 हजार विद्यार्थी परीक्षा देणार

ऑल द बेस्ट! आजपासून दहावीची परीक्षा, राज्यभरातून 16 लाख 11 हजार विद्यार्थी परीक्षा देणार

विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरविणारी दहावीची (एसएससी) लेखी परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. मुंबई, कोकण, नाशिकसह राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेला 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा 17 मार्चपर्यंत चालेल.

  • प्रश्नपत्रिकेची पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते केंद्रांपर्यंत पोहोचवून वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण केले जाणार आहे. जीपीएसची, ड्रोनसारख्या आधुनिक तंत्राच्या मदतीने गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
  • विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचायचे आहे. पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात येतील. गैरमार्ग अवलंबणाऱया परीक्षा केंद्रांची (शाळांची) मान्यता कायमची रद्द करण्यात येणार आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;