शेतकरी नव्हे, महायुती सरकार भिकारी
On
भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचे वारंवार उघड झाले आहे. शेतकऱयाला अतिरेकी, नक्षलवादी असे म्हणून त्यांचा अपमान केला. आता राज्यातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱयांना भिकारी म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. पण शेतकरी भिकारी नाही तर शेतकऱयांसह सर्वसामान्य जनतेला जीएसटीच्या माध्यमातून लुटणारे भाजप महायुतीचे सरकारच भिकारी आहे, अशी जळजळीत टीका प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List