मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट, मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारचे पाऊल

मणिपूर राज्यात केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. गृहमंत्रालयाने अधिसूचना जारी करून राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसरी व्यक्ती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईल अशी शक्यता होती. दरम्यान केंद्र सरकारने राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा
9 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांची राजभवनात आज बैठक पार पडली. यावेळी राज्यात सैन्य कुठे तैनात करण्यात आले आहे याची माहिती दिली गेली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;