केंद्रातल्या भाजप सरकारने केरळची आर्थिक स्वायतत्ता हिरावून घेतली, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची टीका

केंद्रातल्या भाजप सरकारने केरळची आर्थिक स्वायतत्ता हिरावून घेतली, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची टीका

भाजप सरकारने जीएसटी प्रणाली आणली आणि केरळची आर्थिक स्वायतत्ता हिरावून घेतली, अशी टीका केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची केली.

केरळमध्ये एका सभेत बोलताना पिनाराई म्हणाले की, केंद्रातलं भाजप सरकार नवउदारमतवादी धोरणं राबवू पाहत आहेत. पण फक्त केरळ सरकारने विकासाचे एक वेगळे मॉडेल राबवण्याचा प्रयत्न केला. पण भाजपला हे सहन नाही झालं. त्यांनी राज्य सरकारविरोधात कारवाया सुरू केल्या. भाजपने देशात जीएसटी प्रणाली लागू केली. त्यामुळे केरळ सरकारने कर आकारण्याचे हक्क गमाले आणि राज्याची आर्थिक स्वायतत्ताही गमावली असेही पिनराई म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;