विधवा महिलांनी पुन्हा लग्न केल्यास दोन लाख रुपयांची मदत करणार, मध्य प्रदेश सरकारची योजना

विधवा महिलांनी पुन्हा लग्न केल्यास दोन लाख रुपयांची मदत करणार, मध्य प्रदेश सरकारची योजना

एखाद्या विधवा महिलेने पुर्नविवाह करून आपलं नवे आयुष्य सुरु केल्यास दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल अशी घोषणा मध्य प्रदेश सरकारने केली आहे. तसेच राज्यातील काही भागांत सरकारने दारूबंदीही केली आहे.

आज मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. राज्यातील 17 शहर आणि ग्रामपंचायत भागात दारूबंदी करण्यात आली.

राज्यात कल्याणी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनुसार कुठलीही विधवा महिला पुन्हा लग्न करून आपले नवे आयुष्य सुरू करणार असेल तर त्यांना कल्याणी योजनेच्या माध्यमातून या महिलांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;