सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मोठा निर्णय, होऊ शकतात मोठे बदल
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्या सोसायटीच्या बाल्कनीत सध्या जाळी बसवण्याचे काम सुरू आहे. हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर सोसायटीच्या सुरक्षेवर आणि खुल्या बाल्कनीवर प्रश्न उपस्थित केले जात होते? याच कारणामुळे आता बाल्कनीत जाळी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हल्ल्यानंतर सोसायटीच्या बाल्कनीत कुणी आत जाऊ नये यासाठी जाळी बसवण्याचे काम सुरू आहे. सुरक्षा लक्षात घेऊन या जाळ्या बसविण्यात येत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List