सैफ अली खान हल्ला प्रकरण, पोलिसांनी सांगितलेले ‘ते’ 5 महत्त्वाचे मुद्दे
On
सैफ अली खान याच्या हल्लेखोराला ठाण्यातून अटक केल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी सांगितलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आरोपी मुळचा बांगलादेशी असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे, भारतीय कागदपत्र मिळवून देण्यास आरोपीची कोणी मदत केली? याची देखील सखोर चौकशी करण्यात येणार आहे.
तिसरा मुद्दा - आरोपीने बेकायदेशीर भारतात प्रवेश केल्यानंतर स्वतःचं नाव बदललं आहे. आरोपीने स्वतःचं नाव विजय दास असं सांगितलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...




Comment List