चित्रकूटच्या प्रशासनाचे गोशाळांकडे दुर्लक्ष, थंडीमुळे होतोय दररोज चार गायींचा मृत्यू
On
उत्तर प्रदेशमधील चित्रकूट शहरातील गोशाळांमध्ये दररोज थंडीमुळे चार गायींचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गायींचा मृत्यू होतोय असा आरोप होत आहे. या दरम्यानच दोन गायींचे मृतदेह ट्रॅक्टरला मागे लटकवून फरफटत नेले जात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवरून अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List