सीमा सुरक्षा दल बांगलादेशींची घुसखोरी करतेय

सीमा सुरक्षा दल बांगलादेशींची घुसखोरी करतेय

बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दल बांगलादेशींना घुसखोरीसाठी मदत करत असून बंगालमध्ये जाणीवपूर्वक अशांतता पसरवण्याचे काम केले जात आहे. मोदी सरकारचा हाच अजेंडा आहे, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. बीएसएफ अशा कारवायांना प्रोत्साहन देत राहिल्यास तृणमूल काँग्रेस त्यांचा कडाडून निषेध करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफ सीमेवर तैनात आहे, परंतु बांगलादेशींना इस्लामपूर, सीताई आणि चोपडा सीमेवरून हिंदुस्थानात येण्याची परवानगी देण्यात येत आहे. बीएसएफ महिलांवरही अत्याचार करत असल्याचा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला. या ठिकाणी राज्यात अशांतता पसरवण्यासाठी मोठे षडयंत्र रचले जात असून त्यात पेंद्र सरकारही सामील आहे असा आरोपही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;