पाळधी हिंसाचाराप्रकरणी सात जणांना अटक, सकाळी सहा वाजता कर्फ्यू हटवला जाईल; पोलिसांची माहिती

पाळधी हिंसाचाराप्रकरणी सात जणांना अटक, सकाळी सहा वाजता कर्फ्यू हटवला जाईल; पोलिसांची माहिती

जळगावात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले

पोलीस अधिकारी कविता नेरकर म्हणाल्या की, काल जळगावच्या पाळधी गावात दोन गटांत वाद झाला आणि या वादात हिंसाचार झाला. या प्रकरणी 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सात जणांना अटक केली गेली आहे. पाळधी गावात सध्या कर्फ्यू लावण्यात आला आहे, सकाळी सहा वाजता हा कर्फ्यू हटवला जाईल. हिंसाचारात कुणीही जखमी झालेले नाही असेही केरकर यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;