जळगावमधील घटनेसाठी मंत्री गुलाबराव पाटील जबाबदार, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

जळगावमधील घटनेसाठी मंत्री गुलाबराव पाटील जबाबदार, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

जळगावमध्ये दोन गटांत वाद झाला आणि हिंसाचार उफाळला. या घटनेसाठी गुलाबराव पाटील जबाबदार आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की जळगावात जी घटना घडली त्याला राजकीय पार्श्वभुमी होती. या घटनेसाठी मंत्री गुलाबराव पाटील जबाबदार आहेत असा आरोपही आव्हाड यांनी केला.

काय झालं जळगावमध्ये?
मंत्री गुलाबराव पाटील यांचा ड्रायव्हर पाटील यांच्या कुटुंबीयांना घेऊन जात होता. तेव्हा पाळधी गावाजवळ ड्रायव्हरने जोरात हॉर्न वाजवला आणि कट मारण्यावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर हिंसेत झाले. या हिंसाचारात जमावाने दुकानं आणि गाड्यांना आग लावली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;