वाल्मीक कराडला राजाश्रय! – प्रकाश सोळंके

वाल्मीक कराडला राजाश्रय! – प्रकाश सोळंके

खून, अपहरण, खंडण्या मागणाऱ्यांना, दहशत माजवणाऱ्यांना पकडले जात नाही. हे बीड जिह्यासाठी अत्यंत दुर्दैवाचे आहे. 18 दिवस होऊन गेले तरी संतोष देशमुखांचे मारेकरी हाती लागत नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात कोणाचीही गय करणार नसल्याचे म्हटले होते. मग वाल्मीक कराड का सापडत नाही, त्याला राजाश्रय आहे म्हणूनच! असा हल्लाबोल आमदार प्रकाश सोळंके यांनी केला.

खून, अपहरण, खंडण्या, दहशत माजवणे, गोळीबार करणे असे राजकीय हस्तक्षेपाशिवाय घडूच शकत नाही. गुन्हेगारांना बीड जिह्यात भीतीच राहिली नाही. आपल्यामागे कोणीतरी ठाम उभा आहे. या मानसिकतेतूनच गुंडांचे राज्य बीडमध्ये निर्माण झाले आहे, असे सोळंके म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;