मोदी सरकार अदानीच्या चर्चेपासून दूर पळत आहे, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांची टीका
अदानी प्रकरणी मोदी सरकार चर्चेपासून पळ काढत आहे अशी टीका काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी त्यांनी खासदारांसोबत आंदोलन केल्याचेही सांगितले.
एक्सवर पोस्ट करून प्रियंका गांधी म्हणाल्या की, देशाच्या जनतेची इच्छा आहे की अदानी प्रकरणी संसदेत चर्चा व्हावी. इंडिया आघाडीसोबत सर्व पक्षाच्या खासदारांनी अदानींसदर्भात चर्चा करण्याची मागणी केली. सर्व मर्यादा तोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने अदानीच्या भ्रष्टाचाराचा बचाव करत आहेत ते अतिशय आश्चर्यकारक आहे असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
देश की जनता चाहती है कि अडानी महाघोटाले पर संसद में चर्चा हो। INDIA गठबंधन के सभी दल संसद में चर्चा की मांग कर रहे हैं लेकिन नरेंद्र मोदी जी और सरकार लगातार चर्चा से भाग रहे हैं। सारी मर्यादाओं को तार-तार करते हुए प्रधानमंत्री जी जिस तरह अडानी के भ्रष्टाचार का बचाव कर रहे हैं, वह… pic.twitter.com/GSzRq4n8ZQ
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 5, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List