मणिपूरच्या 9 जिल्ह्यांमध्ये 5 डिसेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंदच!

मणिपूरच्या 9 जिल्ह्यांमध्ये 5 डिसेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंदच!

मणिपूर सरकारने नऊ जिह्यांमधील मोबाईल इंटरनेटवरील बंदी 5 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, काकचिंग, बिष्णुपूर, थौबल, चुराचंदपूर, कांगपोकपी, फेरझॉल आणि जिरीबाममध्ये येत्या गुरुवारी संध्याकाळी 5.15 वाजेपर्यंत इंटरनेट बंद असेल, असे गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गेल्या दीड वर्षापासून मणिपूर धुमसतेय. जिरीबाम आणि बराक नद्यांमध्ये तीन महिला आणि तीन मुलांचे मृतदेह आढळल्यानंतर राज्यात पुन्हा हिंसाचार उसळला. त्यामुळे
16 नोव्हेंबरपासून इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;