अदानीवर चर्चा होऊ नये म्हणून सभागृह तहकूब केले, काँग्रेस नेते शशी थरुर यांचा आरोप

अदानीवर चर्चा होऊ नये म्हणून सभागृह तहकूब केले, काँग्रेस नेते शशी थरुर यांचा आरोप

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. पण पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षाला अदानी प्रकरणावर चर्चा करायची होती म्हणून कामकाज तहकूब करण्यात आले असा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी केला आहे.

थरूर म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांनी अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली. पण राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. सरकार अदानीवर चर्चा करयला तयार नाही म्हणूच सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे असे थरूर म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;